Kalam 32 in Marathi-घटनेतील कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा म्हणतात आणि का ?

नमस्ते  Kalam 32 या मध्ये आंबेडकर यांच्या मते, कलम ३२ हे संविधानाचे हृदय आणि आत्मा आहे आणि संविधानात सुधारणा केल्याशिवाय त्याद्वारे दिलेले अधिकार सर्वोच्च न्यायालयात नेहमीच वापरले जातील.  कलम 32 चे वर्णन डॉ. आंबेडकरांनी घटनेचा आत्मा’ असे केलेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनेचे मुलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे.बी.आर. आंबेडकर यांच्या मते, कलम … Read more

[29 ते 30] सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार

सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम २९ ,कलम 30 यांच्या बद्दल माहिती कलम 29 ते 30 यांच्यात दिली आहे कलम 29 कलम 29 = अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण 29 (1) नुसार भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असल्यास त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल 29 (2) नुसार- राज्यसंस्थेकडून चालविल्या जाणाऱ्या … Read more

[25 ते 28] संविधानामध्ये कोणत्या कलमाद्वारे धार्मिक स्वातंत्र्याची तरदूत केलेली आहे

संविधानामध्ये कोणत्या कलमाद्वारे धार्मिक स्वातंत्र्याची तरदूत केलेली आहे कलम 25 ते 28 यामध्ये (कलम २५ ,कलम २६ ,कलम २७ ,कलम २८ )या कलमांचा सविस्तर माहिती दिले आहे धार्मिक स्वातंत्र्य हक्क कलम कोणत्याही धर्माचा सराव, उपदेश आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य हा आधुनिक भारतात घटनात्मक हक्क आहे. कलम २५ समकालीन भारतातील धर्म स्वातंत्र्य हा देशाच्या घटनेच्या कलम … Read more

[23 ते 24 ] शोषणाविरुद्ध हक्क

शोषणाविरुद्ध हक्क कलम २३ ते २४ (विशेष ,कायदे,अपवाद),कलम २४ या बद्दल सविस्तर कलम 23 आणि 24 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क देण्यात आला आहे. भारतामध्ये पूर्वीपासून वेठबिगारी, देवदासी या पद्धती अस्तित्वात होत्या. मजुरांवर जमीदारांचं नियंत्रण होतं. मागासवर्गीय स्त्रियांचं शोषण होत होतं. कलम 23 कलन २३ माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई (वेठबिगार … Read more

[१९-२२] स्वातंत्र्याचा हक्क माहिती-Sanchar Swatantrya Kalam

स्वातंत्र्याचा हक्क हा सर्व हक्कांचा आत्मा आहे. घटनेच्या कलम 19 ते 22 या कलमांमध्ये या हक्काचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याचा हक्क कलम कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादीसंबंधी विवक्षित हक्कांचे संरक्ष कलम २० अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण कलम 21 A शिक्षणाचा हक्क कलम २२ अटक व स्थानबद्धता यापासून … Read more

73 वी 74 वी घटना दुरुस्ती जाणून घ्या सर्व काही

73 व 74 वी घटना दुरुस्ती (इतिहास ,कोणते कलम जोडले ,अपवाद काय ),74 वी बद्दल (इतिहास ,कोणते कलम जोडले ,अपवाद काय आहे ) 73 वी घटना दुरुस्ती ग्रामविकास राष्ट्रविकासाचा मूलभूत पाया मानला जातो. भारतीय लोकशाही व्यवस्थेत विकेंद्रीकरण आणि जनसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने ७३वी घटनादुरुस्ती कायदा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. 73 वी घटना दुरुस्तीचा इतिहास काय नवा … Read more

[14 ते 18 ] समतेचा अधिकार

समतेचा अधिकार कलम १४( अर्ह ,अपवाद काय) ,कलम १५ ,कलम १६ ,कलम १७ कलम १८,कलम १४ ते १८ या बद्दल सविस्तर माहिती कलम 14 ते 18 कलम १४ कायद्यापुढे समानता कलम १५ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई कलम १६ सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी कलम १७ अस्पृश्यता नष्ट करणे. कलम १८ … Read more

[१२-३५] मूलभूत हक्क कलम-Mulbhut Hakka

मुलभूत अधिकार कलम

मूलभूत हक्क कलम यामध्ये समाविष्ट भाग ,सध्या किती हक्क ,वैशिष्टे ,सविस्तर माहिती मूलभूत अधिकार बद्दल देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. मुलभूत हक्क या भागात समाविष्ट आहे भाग 3 कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. भाग ३ ला भारताची मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते Fundamental Rights … Read more

जिला परिषद: अध्यक्ष,मुख्य कार्याधिकारी जाणून घ्या सर्व काही

जिला परिषद सामन्य(सदस्य ,आरक्षण ,निवडणुका वाद ,संबधित कायदे,कालावधी) ,अध्यक्ष उपाध्यक्ष ,मुख्याधिकारी इत्यादी बद्दल माहिती जिला परिषद सामान्य संबंधित कायदे स्थापना महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकायदा 1961, कलम 6 नुसारसदस्य असतात. सदस्य = किमान 50 ते कमाल 75 निवडणूकमतदार यादीत नाव असलेल्या मतदाराद्वारेमतदारसंघाला गट म्हणतात निवडणूक कोण =राज्य निवडणूक आयोग घेते विडून येण्यासाठी पात्र वय=21 … Read more

पंचायतराज मराठी

पंचायतराज मराठी (स्थापन ,सदस्य संख्या ,पात्रता ,निवडणूक ,कालावधी ,आरक्षण ,समित्या इतर माहिती ),सभापती उपसभापती,गटविकास अधिकारी संबंधी पंचायत समिती सामान्य पंचायतराज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते देशात सर्वप्रथम लोकशाही विकेंद्रकर्णाची स्वीकारणारा राज्य राजस्थान (नागोरे जिल्ह्यात ) आहे. त्याचे उद्घाटन पंडित नेहरुच्या २ ऑक्टोबर १९५९ त्याचे नामकरण पंचायत राजक्रमांकनुसार पहिला राजस्थान दुसरा राज्य आंद्र्प्रदेश तिसरा आसाम पंचायतराज स्वीकारणारे … Read more

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch