चौथी पंचवार्षिक योजना कार्यकाल ,मुख्य भर ,प्रतिमाने ,खर्च ,उद्देश, विशेष कार्यक्रम इत्यादी माहिती जाणून घेऊया पंचवार्षिक योजना बद्दल
चौथी पंचवार्षिक कालावधी १ एप्रिल १९६९ ते १९७४ मुख्य भर स्वावलंबन प्रतिमाने अॅलन मान व अशोक रुद्र या योजनेचा आराखडा धनंजय गाडगीळ यांनी तयार केले या योजनेचा उपनाव गाडगीळ योजना घोषवाक्य स्थैर्यास आर्थिक वाढ
खर्च प्रास्तविक १५९०० कोटी रु आणि वास्तविक खर्च १५७९९ कोटी रु .
चौथी पंचवार्षिकचा उद्देश
समतोल प्रादेशिक विकास
सामाजिक न्यायास आर्थिक वाढ
विशेष घटना
- ऑपरेशन फ्लड -वर्गीस कुरीअन (दुध -डेअरी विकासाचा कायक्रम )
- १९७१ भारत पाकिस्तान युद्ध
- १९७२-७३ पहिल्यांदा भारताचा व्यापरतोल अनुकूल ठरला
- १९७३ ला घडलेले महत्वाचे =अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम (DPAP),Steel Authority of India Ltd.स्थापना,FERA समंत ,पहिलाच तेलाचा झटका ४००% नि जागतिक किमती वाढल्या आणि पहिल्यांदा नियोजनमंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरी स्वरुपात सुरु केले
प्रश्न आयोगाने विचारलेले
प्र.१) चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरु झाली ?(ASO २०११)
- १९७४
- १९६६
- १९६९
- १९७०
प्र.२) चौथ्या पंचवार्षिक योजनाकाळात खालीलपैकी काय घडले होते ?( STI २०१२ )
- बुद्ध हसल्याचा प्रसंग
- आर्थिक प्राथमिक शाळाची बांधणी
- भाक्रा आणि हिराकूड धरणाचा प्रारंभ
- भारत -चीन युद्ध
FAQ
-
चौथी पंचवार्षिक योजना कार्यकाल
उत्तर = १ एप्रिल १९६९ ते
-
चौथी पंचवार्षिक योजना उद्देश काय ?
उत्तर =समतोल प्रादेशिक विकास